शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

तीस वर्षांचा पाणीप्रश्न निकाली

By admin | Updated: April 6, 2016 23:32 IST

देवरूख नगरपंचायत : नागरिकांना मिळाला दिलासा

देवरूख : शहरातील पठारवाडीचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर असून तो प्रलंबित होता. अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी पाणी योजनेसाठी केवळ आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अखेर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी नागरिकांना दिलासा देऊन पाणी योजना कार्यान्वित केली. यामुळे वाडीचा ३० वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागला.पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत होते. येथील नागरिकांची मेहनत करण्याची तयारी होती. मात्र, पाणी प्रश्न मार्गी लागावा, अशी त्यांची अपेक्षा होती. ग्रामपंचायतीच्या कारभारानंतर आता नगरपंचायत अस्तित्वात आली तरीही नागरिकांचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न तसाच राहिला होता. नगरपंचायतीत सत्ताबदल झाला. यावेळी पुन्हा एकदा नागरिकांनी नगराध्यक्ष नीलेश भुरवणे व उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांची भेट घेऊन पाणी प्रश्न मांडला. यावेळी तुम्ही लोकसहभाग द्या, यासाठी लागणारी पूरक व्यवस्था नगरपंचायत करील, असे आश्वासन चर्चेत देण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी लोकसहभाग देण्याचे निश्चित केले. चर खणणे, पाईप लाईन फिरवणे, स्टॅण्ड पोस्ट उभारणे ही कामे बघता बघता खेडेकरवाडीतील नागरिकांनी स्वत: पूर्णत्त्वास नेली. नगरपंचायतीनेही आवश्यक साहित्याची उपलब्धता करून दिली. त्यामुळे ही पाणी योजना काही कालावधीतच पूर्ण झाली. याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी देवरूखचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, नगरसेविका मेघा बेर्डे, कुंदन कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष भुरवणे म्हणाले की, पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. याची जाण ठेवून नागरिकांची मेहनत केल्यामुळेच पाणी योजना पूर्ण झाली. (प्रतिनिधी)आंनदोत्सव साजरायावेळी खेडेकरवाडीतील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आमची कै फियत नुसती ऐकून न घेता आम्हाला सहकार्य केले. यामुळेच ३० वर्षांचा पाणी प्रश्न पूर्णत्त्वास गेला, याचा आनंद झाला आहे. नगरपंचायतीने केलेल्या मदतीबद्दल पदाधिकारी व अधिकारी यांचे नागरिकांनी आभार मानून या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.