शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

समविचारी मंच २ ऑगस्टला करणार थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्ते सुधारणा करण्याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने ...

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्ते सुधारणा करण्याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने येत्या २ ऑगस्ट रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे बांधकाम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे. कोकणातील लोकप्रिय असा गणेशोत्सव दीड महिन्यांवर आलेला आहे. असे असतानाही शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. नागरिकांना अजूनही या खडतर रस्त्यांवरून वाहने न्यावी लागत आहेत. शहरातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच याविषयी संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने रत्नागिरीतील बस स्थानकासमोर सोमवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळात थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

सध्या रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे असून याविषयी जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. समविचारीने नि:पक्षतेने आयोजित केलेल्या या आंदोलनात रत्नागिरीकर, समाजसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र समविचारी मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.