शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

टॅँकरसाठी लांजावासियांचे तहसीलदारांचे निवेदन

By admin | Updated: April 17, 2017 18:27 IST

सुरु न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमत

लांजा : तालुक्यातील पालू गावामधील चार वाड्यांना गेले महिनाभर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र, शासकीय यंत्रणेने अद्यापही येथे टँकर उपलब्ध करुन न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी आपल्या सह्यांचे निवेदन लांजा तहसीलदारांना दिले. तसेच टँकर सुरु न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.तालुक्यातील पालू - बौद्धवाडी, नामेवाडी, चिंचुटी - धावडेवाडी, हुबरवणेवाडी या वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसते. पालू हे गाव डोंंगराळ भागात असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते आणि मार्च ते जून महिन्यापर्यंत येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासते.दिवसेंदिवस गावातील पाणी पातळीमध्ये घट होत असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे करुनही टँकर देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)