शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

कोयना धरणात ५२ दिवस पुरेल एवढा साठा

By admin | Updated: April 10, 2015 23:51 IST

नागरिकांसाठी खूशखबर : भरनियमन टळणार

पाटण : उन्हाळ्याची तीव्रता अधिक दाहक होत असताना एप्रिल महिन्याच्या मध्यास कोयना धरणात ६२.८५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. १०५.२५ टीएमसी पाणी क्षमतेच्या कोयना धरणातून १ जूनपासून आत्तापर्यंत वीजनिर्मितीसाठी ५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. परंतु तरीसुद्धा आगामी ५२ दिवसांसाठी धरणातील ६२.८५ टीएमसी पाणीसाठा उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर निश्चित मात करणार असून, विजेच्या भारनियमनाचे चटके यंदा जाणवणार नाहीत.राज्यात जलविद्युत प्रकल्प हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. तर औष्णिक वीजप्रकल्प त्या मानाने जास्त आहेत. या सर्वांमध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे कोयना धरणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. प्रतिदिन १९६० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता कोयनेत क्षमता आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून आजपर्यंत गेल्या दहा महिन्यांमध्ये पूर काळातील पाणी वगळता २५.७५ टीएमसी पाणी सांगलीकडे वीजनिर्मिती करून सोडण्यात आले आहे. वार्षिक करारानुसार विचार केल्यास यावर्षी वीजनिर्मितीसाठीच्या ६५.५० टीएमसी कोट्यातील पाण्यापैकी ५० टीएमसी पाणी वापरण्यात आले तर ३० टीएमसी या सिंचनासाठीच्या कोट्यापैकी २५.७५ टीएमसी पाणी सांगलीकडे सोडण्यात आले. (प्रतिनिधी)अद्यापही धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे चिंतेचे कारण दूर झाले आहे. यापुढे कोयनेच्या १७. ३० टीएमसी पाणी साठ्यावर वीजनिर्मिती करता येणार आहे. मात्र कराराचा भंग करून १ जूनपर्यंत वीजनिर्मितीसाठी पाणी वापर शक्यता आहे.