शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

भात उत्पादनात भरघोस वाढ

By admin | Updated: June 25, 2014 00:49 IST

सव्वातीन कोटी उत्पन्न : शेतकऱ्यांना यंदा मिळाला बोनस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अंतरिम बजेटमध्ये उत्पादन शुल्कात दिलेली सवलत 30 जून रोजी संपणार आहे. या सवलतीला मुदतवाढ न मिळाल्यास देशातील कार, स्कूटर आणि मोटारसायकलींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
पी. चिदंबरम यांनी फेब्रुवारीमध्ये संपुआ सरकारचे अंतरिम बजेट संसदेत मांडले होते. संपुआ सरकारचे हे अखेरचे बजेट ठरले. वाहन उद्योगाला सवलत देताना चिदंबरम यांनी छोटय़ा कार, स्कूटर, मोटारसायकली आणि व्यावसायिक वाहनांवरील उत्पादन शुल्क 12 टक्क्यांवरून 8 टक्के केले होते. एसयूव्ही कारवरील उत्पादन शुल्क 30 टक्क्यांवरून 24 टक्के, मध्यम आकाराच्या कारवरील उत्पादन शुल्क 24 टक्क्यांवरून 20 टक्के आणि मोठय़ा कारवरील उत्पादन शुल्क 27 टक्क्यांवरून 24 टक्के केले होते. ही सवलत 30 जूनर्पयत देण्यात आली होती. मुख्य अर्थसंकल्पात त्यावर अंतिम निर्णय व्हावा, या अपेक्षेने ही मुदत ठेवण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा अर्थसंकल्प 10 जुलै रोजी सादर होणार आहे. 1 जुलै ते 10 जुलै या काळात उत्पादन शुल्क सवलतीचे काय करायचे, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना सरकारने केलेल्या नाहीत. ही सवलत बहुधा रद्द होईल, असे संकेत आहेत. 
दुस:या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हुंदाईने किंमत वाढीचे संकेतही दिले आहेत. हुंदाईच्या प्रवक्त्याने म्हटले की, उत्पादन शुल्क सवलत रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलाच, तर त्याचे आम्ही पालन करू. मात्र, वाढीव शुल्काचा भार ग्राहकांवर टाकावा लागेल. त्यामुळे किमती वाढतील. 
जनरल मोटर्स इंडियाचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी सांगितले की, मागच्या सरकारने सवलत दिल्यानंतरही वाहन उद्योगावरील संकट टळलेले नाही. नव्या सरकारने ही सवलत पुढे सुरू ठेवावी, अशी उद्योगाची अपेक्षा आहे. टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने म्हटले की, उत्पादन शुल्कातील कपातीने वाहन उद्योगाला मदत झाली आहे. नव्या अर्थसंकल्पाची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. होंडा, निसान या कंपन्यांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी प्रतिक्रिया यावर दिली आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा यांसह प्रमुख 7 कार उत्पादक कंपन्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 
भारतातील वाहन उद्योग दीर्घ काळापासून मंदीच्या सावटाखाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4वाहन उत्पादकांची संघटना सियामने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बहुतांश कार उत्पादकांनी करातील ही सवलत ग्राहकांर्पयत पोहोचवली होती. त्यामुळे वाहनांच्या किमती उतरल्या होत्या. 
 
4आता ही सवलत सरकारने काढून घेतल्यास कंपन्या किमती वाढवून पूर्ववत करतील. ही सवलत वाढून मिळावी, यासाठी संघटना योग्य त्या पातळीवर चर्चा करीत आहे.