शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

समाजकल्याण सभापतींनी कर्मचाऱ्यांना दिला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी अनुदानित वसतिगृहातील १३५ कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळावे, असा निर्णय ...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी अनुदानित वसतिगृहातील १३५ कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळावे, असा निर्णय घेऊन त्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे.

जिल्ह्यात २९ अनुदानित वसतिगृह आहेत. त्यामध्ये सुमारे १३५ कर्मचारी मानधनावर भरले जाता. परंतु त्यांचे मानधन तीन महिने किंवा सहा महिन्यांनी मिळत होते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना कुटुंब चालविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब त्या कर्मचाऱ्यांनी समाजकल्याण सभापती कदम यांच्या लक्षात आणून दिली. कदम यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने आणि समाजकल्याण समितीचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने जुलैपासून त्यांचे मानधन दरमहा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सभापती कदम यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्या कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त करण्यात येत आहे.