शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सुळ्यांची तस्करी, अन्य साथीदारांचा शाेध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST

रत्नागिरी : वालरस या समुद्र प्राण्याच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या तीन संशयितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वन विभागाकडून त्यांचा ...

रत्नागिरी : वालरस या समुद्र प्राण्याच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या तीन संशयितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वन विभागाकडून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा वन विभागाकडून शाेध सुरू आहे.

मुंबई-गाेवा महामार्गावरील हातखंबा येथे ३१ ऑगस्ट राेजी रात्री ९.३० ही कारवाई करण्यात आली.

मंगळवार ३१ ऑगस्ट रात्री ९.३० वाजता हातखंबा येथे करण्यात आली. वन विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी संयुक्तरित्या सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत मुहंमद नुमान यासिन नाईक (४१, रा. कोनाडी, कोरगाव, उत्तर गोवा), हेमंत सुरेश कांडर (३८, कणकणवली, सिंधुदुर्ग) आणि राजन दयाळ पांगे (५८, रा. पारवाडी आचरे मालवण, सिंधुदुर्ग) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास वन विभाग करीत आहे.