शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घाटातील दरड काढण्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरड काढण्याचे काम गेल्या पाच दिवसांत केवळ चाळीस टक्केच झाले आहे. ...

साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरड काढण्याचे काम गेल्या पाच दिवसांत केवळ चाळीस टक्केच झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शक्य तिथे दिवसरात्र काम‌ करून एकेरी वाहतुकीसाठी तरी घाट सुरू करण्यात यावा, अशी मागणी हाेत आहे.

दरड काढण्यासोबत वजरे खिंडीलगत खचलेल्या रस्त्याचे बांधकाम करण्यास गती देणे गरजेचे आहे, तरच येथून अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होईल. सन २०१९ मध्ये याच खिंडीत नव्याने उभारलेल्या काँक्रीटच्या भिंती पहिल्याच पावसात खचल्या होत्या. त्याच्या पुढील वळणावर आता सत्तर फुटांचा रस्ता मध्यभागातून खचला आहे. खचलेल्या ठिकाणी दरीत सुमारे दोनशे फुटावर घळ पडल्याने खचलेला रस्ता उभारणीचे मोठे आव्हान आहे. गेल्या महिन्यात या ठिकाणाहून ट्रक दरीत कोसळून अपघात झाला होता तेव्हा बाजूपट्टी व ग्रिल निसटले होते. त्याच ठिकाणी आता निम्मा रस्ता तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली आहे.

----------------------------

रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावर आंबा घाटातील वजरे खिंडीजवळ रस्ता खचलेला आहे.