शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत डेंग्यूचे ६६ रुग्ण गतवर्षीपेक्षा रुग्णांच्या प्रमाणात घट

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात डेंग्यू तापाचे प्रमाण कमी आहे़ मागील सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले असून, सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही़डेंग्यू हा एडीस इजिटी या डासांपासून होतो़ डेंग्यूकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो़ इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण फार कमी आहे़ डेंग्यू ताप दोन प्रकारचा असतो़ तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळे तीव्र दुखणे, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. शिवाय त्वचेखाली रक्तस्राव होणे, नाकातून रक्तस्राव होणे आणि रक्ताची उलटी होणे अशीही लक्षणे आढळून येतात़ जिल्ह्यात गतवर्षी या कालावधीत डेंग्यूचे ८९ रुग्ण आढळले होते़ त्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता़ त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले आहेत़ डेंग्यूची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे़ कोरडा दिवस पाळणे, योग्य घनकचरा व्यवस्थापन, टायर-ट्यूबची वेळीच विल्हेवाट लावणे किंवा बंद अवस्थेत ठेवणे, डेंग्यूबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे़ (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी डास नियंत्रण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे़ त्यासाठी घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़ - डॉ़ कॅप्टन बी़ जी़ टोणपे, जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी़डेंग्यू रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीतालुकारुग्णदापोली१ खेड१चिपळूण९ गुहागर१५संगमेश्वर१४रत्नागिरी२१लांजा४राजापूर१एकूण६६