शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत डेंग्यूचे ६६ रुग्ण गतवर्षीपेक्षा रुग्णांच्या प्रमाणात घट

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात डेंग्यू तापाचे प्रमाण कमी आहे़ मागील सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले असून, सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही़डेंग्यू हा एडीस इजिटी या डासांपासून होतो़ डेंग्यूकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो़ इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण फार कमी आहे़ डेंग्यू ताप दोन प्रकारचा असतो़ तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळे तीव्र दुखणे, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. शिवाय त्वचेखाली रक्तस्राव होणे, नाकातून रक्तस्राव होणे आणि रक्ताची उलटी होणे अशीही लक्षणे आढळून येतात़ जिल्ह्यात गतवर्षी या कालावधीत डेंग्यूचे ८९ रुग्ण आढळले होते़ त्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता़ त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले आहेत़ डेंग्यूची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे़ कोरडा दिवस पाळणे, योग्य घनकचरा व्यवस्थापन, टायर-ट्यूबची वेळीच विल्हेवाट लावणे किंवा बंद अवस्थेत ठेवणे, डेंग्यूबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे़ (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी डास नियंत्रण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे़ त्यासाठी घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़ - डॉ़ कॅप्टन बी़ जी़ टोणपे, जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी़डेंग्यू रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीतालुकारुग्णदापोली१ खेड१चिपळूण९ गुहागर१५संगमेश्वर१४रत्नागिरी२१लांजा४राजापूर१एकूण६६