शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

शिवसेनेचा रत्नागिरीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दसºयापूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही त्याचा लाभ शेतकºयांना मिळत नाही. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे शेतकºयांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दसºयापूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही त्याचा लाभ शेतकºयांना मिळत नाही. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे शेतकºयांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वच शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी शिवसेनेने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.आठवडा बाजार येथून मोर्चाला सुरुवात झाली. यात आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापूकर, उपजिल्हाप्रमुख (शहर) संजय साळवी, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, योगेश कदम, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिष्टमंडळाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी स्वीकारले.पोलिसांशी बाचाबाचीआठवडा बाजारातून आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतर दोन आमदार, जिल्हाप्रमुखांसह एक शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले. सर्वांना आत सोडले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची आणि सेना पदाधिकाºयांची बाचाबाची झाली. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केलेल्या सूचनेमुळे सर्वांना आत पाठविण्यात आले आणि वाद मिटला.