शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

एस. टी. करणार रोपांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे कलमे/ रोपे वाहतूक करण्यासाठी महाकार्गो सेवा उपलब्ध केली आहे. या ...

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे कलमे/ रोपे वाहतूक करण्यासाठी महाकार्गो सेवा उपलब्ध केली आहे. या सेवेंतर्गत नारळ, आंबा, काजू कलमांची एका जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यात येणार आहे़

पावसाळ्यात मृग नक्षत्रात प्राधान्याने लागवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाल्यापासून लागवडीचा कल वाढला आहे. अनेक पडीक जमिनी, ओसाड डोंगरावर बागायती फुलविण्यात आली आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी कोकणातील लाल मातीत विविध उत्पादने घेण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. लागवडीसाठी लागणारी रोपे किंवा कलमे अन्य जिल्ह्यांतून आणावयाची असतात. तसेच आपल्या जिल्ह्यातील नारळ, आंबा, काजू कलमांना अन्य जिल्ह्यांत मागणी होत असल्याने रोपे/कलमे अन्य जिल्ह्यांतून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी किंवा अन्य जिल्ह्यांत पाठविण्यासाठी रत्नागिरी विभागाने महाकार्गो सेवा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरीसह दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आगारात वाहतूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केली आहे.