शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

शिक्षक पतपेढीतर्फे मुलांसाठी बक्षीस योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे सभासदांचे पाल्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे सभासदांचे पाल्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी व बारावी, एमटीएस, एनटीएस, केटीएस तसेच नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे.

सभासदांच्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी परीक्षेत ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण बारावी परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण, प्रज्ञाशोध, एमटीएस, एनटीएस, केटीएस तसेच नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. एखाद्या सभासदांचे बक्षीस योजनेसाठी पात्र होणारे एकापेक्षा अधिक पाल्य असल्यास प्रत्येक पाल्यासाठी स्वतंत्र अर्ज पूर्ण कागदावर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.