शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राजापूरला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

राजापूर : गेल्या दोन दिवसांत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा घटल्याने राजापूर तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. ...

राजापूर : गेल्या दोन दिवसांत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा घटल्याने राजापूर तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

मंगळवारी, १८ मे रोजी ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९०२ इतका झाला आहे. राजापूर तालुक्यात मृतांचा आकडा वाढला असून, आजपर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजापूर तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल परांजपे यांनी दिली आहे.

गत सप्ताहात राजापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र, हा आठवडा काहीसा दिलासादायक ठरत आहे. सोमवारी १६, तर मंगळवारी १६, असे ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवार अखेर तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,७५८ इतका झाला आहे. यापैकी ९०२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, ७८७ जण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर ६९ जण मृत्युमुखी पडले आहेत. अ‍ॅक्टिव्ह ९०२ रुग्णांमध्ये ७५४ जण होम आयसोलेशनमध्ये, रायपाटण कोविड केअर सेंंटरमध्ये ६३ जण, जिल्हा शासकीय रुग्णालयात ५३ जण, खासगी रुग्णालयामध्ये १४ जण, तर तालुक्याबाहेर १८ जण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ग्रामीण भागात प्रिंदावणमध्ये २२ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आले होते. या ठिकाणी आरोग्य विभागाचे एक विशेष पथक काम करीत असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले.