शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

रत्नागिरीकरांना दोन दिवस पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या शीळ जॅकवेल या मुख्य पाणीपुरवठा व नवीन पम्पिंग यंत्रणा बसविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. या ...

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या शीळ जॅकवेल या मुख्य पाणीपुरवठा व नवीन पम्पिंग यंत्रणा बसविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. या कामासाठी रत्नागिरी शहरास हाेणारा पाणीपुरवठा ५ व ६ एप्रिल २०२१ असा दाेन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरवासीयांना पाण्याची गरजही वाढताना दिसत आहे. सध्या शहराला शीळ व पानवल या दोन धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. शीळ धरणातून होणारा पाणीपुरवठा अनेकदा विस्कळीत होताना दिसतो. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी परवड रोखण्यासाठी नव्याने सुधारित नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. पम्पिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शहरातील पाणीपुरवठा दिनांक ५ व ६ एप्रिल २०२१ असे दोन दिवस बंद राहणार आहे. दिनांक ७ एप्रिल २०२१ पासून नियमित वेळेवर पाणीपुरवठा हाेणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी दाेन दिवस पुरेल एवढा पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.