शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

जन्म-मृत्यू नोंदीमध्ये रत्नागिरी प्रथम

By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST

कोकण विभाग : ग्रामसेवक निलंबनानंतर नोंदणी कामाला वेग, ९४ टक्के काम पूर्ण

रत्नागिरी : जन्म-मृत्यू नोंदी संगणकीकरणामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद कोकणात प्रथक क्रमांकावर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितली.मुख्य कार्यकारी अधिकारी काळम-पाटील यांनी दोन महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाण्यासाठी निघण्यापूर्वी ही माहिती दिली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे संगणकीकरण होऊनही जन्म-मृत्यु नोंद, ८-अ च्या नोंदींचे संगणकीकरण करण्यास काही ग्रामसेवकांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर मात्र जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये या संगणकीकरणाच्या कामाला वेग आला होता.आज या नोंदींचे जिल्ह्यातील काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ७ लाख ७ हजार ३२ जन्मनोंदी, ३ लाख ८१ हजार ६०७ मृत्युनोंदी आणि ४ लाख ६५ हजार एवढ्या ८-अ च्या नोंदींचे संगणकीकरण ग्रामसेवकांनी केले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कामामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद कोकणात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (शहर वार्ताहर)