शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:29 IST

Ratnagiri Nagar Parishad, muncipalcarporation रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्देरत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुटपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.मंगळवार सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारीअतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाली होती. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. सकळाी मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी, इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.या कारवाईतून ग्रामीण भागातून टोपलीतून भाजी घेऊन येणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलांना सूट देण्यात आली आहे. मात्र, हातगाडी, टपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील, असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी सांगितले आहे.नगर परिषदेने केवळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हातगाडीवाले, फळविक्रेते यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला पक्के बांधकाम केलेल्यांना अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हातावर पोट घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून नगर परिषद काय साध्य करत आहे, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद