शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

१७ वर्षानंतर रत्नागिरीला अध्यक्षपदाचा मान

By admin | Updated: March 22, 2017 13:52 IST

आमदार उदय सामंत यांनी मानले आभार

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : रत्नागिरी तालुक्याला १७ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे मानाचे स्थान मिळाले. जयसिंग घोसाळे यांच्यानंतर स्रेहा सावंत यांना हा मान मिळाला. त्याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख विजय कदम यांचे आमदार उदय सामंत यांनी आभार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद येथे नवीन अध्यक्षपद देण्याचे धाडस शिवसेनेने केले. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील स्नेहा सावंत यांना दिले. पुढील सव्वा वर्षासाठी स्वरुपा साळवी यांना अध्यक्षपद, तर संतोष गोवळे यांना उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ते समाजकारण करु शकतात, हा राज्यातील जनतेसमोर शिवसेनेने आदर्श ठेवला. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्यासाठी आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. तसेच सर्वच आमदार एकत्रित येऊन जिल्हा परिषदेत चांगले काम करु, अशीही त्यांनी ग्वाही दिली. (शहर वार्ताहर)