शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उंदीर, सापांची वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

मंदार गोयथळे/असगाेली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र काेराेनामुळे तब्बल ...

मंदार गोयथळे/असगाेली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र काेराेनामुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या शाळांचा आतील भाग व बाहेरील परिसर उंदीर, साप, विंचू, मोकाट जनावरे यांचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनल्या आहेत.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. ग्रामीण भागातील बंद शाळांच्या कुलपांवर गंज चढला आहे. खासगी शाळा बंद असल्या तरी त्या शाळांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत सफाई कामगार नसल्याने बंद असलेल्या शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले असून, बंद शाळांमध्ये उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेतच ठाण मांडल्याचे काहीवेळा पाहायला मिळत आहे.

तसेच शाळेच्या परिसरात कंबरे एवढे गवत वाढल्याने त्यातून जायचे कसे, हा प्रश्नच आहे. ज्या शाळेला आवार, भिंत नाही किंवा आवार, भिंत असूनही प्रवेशद्वार नाही अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन थांबत आहेत. त्यातच वर्गावर्गांमध्ये बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे अशी या शाळांतील विदारक परिस्थिती असून, शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांची स्वच्छता करण्याची मागणी हाेत आहे.