शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:45 IST

गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मारला.

रत्नागिरी : गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मारला. सत्तेसमोर झुकणाºया राणे यांचा स्वाभिमान गेला कुठे, असा प्रश्नही त्यांनी केला.शनिवारी रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाºयांचा मेळावा झाला. देसाई म्हणाले की, ज्या राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, त्यांनी भाजपाला मिठी मारली. जो पक्ष सत्तेत आहे, त्याच्यापुढे लोटांगण घ्यायचे, हे त्यांचे कामच आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा पक्ष काढला. त्यांचा स्वाभिमान कुठे आहे? निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष नोंदणीसाठी देण्यात आला आहे. आयोगाने राणे यांच्या स्वाभिमानाबाबत विचार करावा, असा टोलाही त्यांनी मारला.शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढले. त्यांच्याबरोबर १० आमदारांनीही शिवसेना सोडली होती. आज ते आहेत कुठे, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे