शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

राजापूर तालुक्याला नुकसानापाेटी २ काेटी मिळावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

राजापूर : ताैक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. या वादळामुळे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान ...

राजापूर : ताैक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. या वादळामुळे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान झाले असून, तालुका प्रशासनाकडून तेवढ्या रकमेची मागणी शासन स्तरावर करण्यात आली आहे.

या चक्रीवादळामुळे घरांचे, गोठ्यांचे, मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय पातळीवरुन पंचनामे करण्यात आले असून, चक्रीवादळात जवळपास दोन कोटींच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येथील प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण २,३५५ लाभार्थी आहेत तर वादळात किरकोळ जखमी झालेले लाभार्थी तीन, बाधित कुटुंबांना कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानुग्रह सहाय्य यासाठी असलेले लाभार्थी सहा, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची पडझड झालेले सहा लाभार्थी, पडझड (किमान १५ टक्के ) नुकसान झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी मदत हवी असलेले ४६८ लाभार्थी आहेत.

निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्न, धान्य व केरोसीनसाठी आवश्यक अनुदानाचे लाभार्थी सहा, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसानासाठी मदतीचे लाभार्थी ४८, मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानासाठी मदत, बोटी व जाळी यांचे लाभार्थी ४०़, ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीविषयक बाधित क्षेत्रांची सारांश माहितीचे लाभार्थी १,७७८ असे एकूण २,३५५ लाभार्थी आहेत.