शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

राजापूर तालुक्याला नुकसानापाेटी २ काेटी मिळावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

राजापूर : ताैक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. या वादळामुळे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान ...

राजापूर : ताैक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. या वादळामुळे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान झाले असून, तालुका प्रशासनाकडून तेवढ्या रकमेची मागणी शासन स्तरावर करण्यात आली आहे.

या चक्रीवादळामुळे घरांचे, गोठ्यांचे, मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय पातळीवरुन पंचनामे करण्यात आले असून, चक्रीवादळात जवळपास दोन कोटींच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येथील प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण २,३५५ लाभार्थी आहेत तर वादळात किरकोळ जखमी झालेले लाभार्थी तीन, बाधित कुटुंबांना कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानुग्रह सहाय्य यासाठी असलेले लाभार्थी सहा, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची पडझड झालेले सहा लाभार्थी, पडझड (किमान १५ टक्के ) नुकसान झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी मदत हवी असलेले ४६८ लाभार्थी आहेत.

निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्न, धान्य व केरोसीनसाठी आवश्यक अनुदानाचे लाभार्थी सहा, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसानासाठी मदतीचे लाभार्थी ४८, मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानासाठी मदत, बोटी व जाळी यांचे लाभार्थी ४०़, ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीविषयक बाधित क्षेत्रांची सारांश माहितीचे लाभार्थी १,७७८ असे एकूण २,३५५ लाभार्थी आहेत.