शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जायखेडा परिसरात पाऊस

By admin | Updated: April 6, 2016 22:57 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : कांद्याचे नुकसान होण्याची भीती

जायखेडा : येथील परिसरासह सटाणा तालुक्यातील बहुतांशी भागात बुधवारी सकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. ढगाळ हवामान वाढल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच कांद्याचेही नुकसान होणार असल्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.संकटांची मालिका पाठ सोडत नसल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. डाळींब व अन्य नगदी पिके आधीच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली आहे. कळवण, देवळा, सटाण्यासह मालेगाव तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. महागडे बियाणे घेऊन दुष्काळावर मात करीत कांद्याचे थोडेफार पीक शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यातच बाजारभाव गडगडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना कांदे सोडून द्यावे लागले आहेत. अशा दुष्टचक्र ात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा अस्मानी संकट घोंगावत आहे. दुष्काळावर मात करीत पिकवलेला कांदा काढणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच काढून पडला आहे. वातावरणात बदल होऊन पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा प्लॅस्टिकच्या कागदांनी झाकून पाण्यापासून वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)