शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकील विनय गांधी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय ऊर्फ बाबा गांधी (५४) यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे रविवारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय ऊर्फ बाबा गांधी (५४)

यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे रविवारी पहाटे निधन झाले. विनय गांधी हे मूळचे महाड तालुक्यातील पोलादपूर जवळेचे रहिवासी हाेते. व्यवसायानिमित्ताने ते रत्नागिरीत आले.

त्यांनी

सरकारी वकील म्हणून कार्यभार घेतल्यानंतर प्रकरण तडीस नेण्याचे प्रमाण

वाढले होते. कमी कालावधीत त्यांनी अनेकांना योग्य तो न्याय मिळवून दिला

होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवंगत ॲड. केतन घाग यांच्या कार्यालयात ज्युनिअर म्हणून काम केले. जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत असताना मेहनत, चांगली तयारी, योग्य

संदर्भ, प्रामाणिक प्रयत्न व मांडणी याद्वारे त्यांनी फौजदारी कामातील

शिक्षेचे प्रमाण दखल घेण्याइतपत वाढविले. ते उत्तम बुद्धिबळपटू होते.

कार्यतत्पर

स्वभाव, मिश्कील वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन, हसरा व आनंदी अशी कोर्ट

रूमच्या रुक्ष वातावरणात त्यांची ओळख होती.