शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चाैपदरीकरणातील संरक्षक भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळबंस्ते बौद्धवाडी येथे चौपदरीकरणात संरक्षक भिंत उभारून महामार्गासाठी भराव करण्यात आला होता. ...

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळबंस्ते बौद्धवाडी येथे चौपदरीकरणात संरक्षक भिंत उभारून महामार्गासाठी भराव करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसात येथील संरक्षक भिंत कोसळली आहे. परिणामी रस्त्यासाठी केलेला भरावही खाली आला आहे. यावरून महामार्गातील उत्कृष्ट कामाचा नमुना समोर आला असल्याचे मत माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकत

मुकादम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यामध्ये कळंबस्ते बौद्धवाडी येथील रेल्वेपुलापासून कळबंस्ते धामणंद फाट्यापर्यंत भराव करण्यात आला आहे. रस्ता उंच करावा लागल्याने

काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. संरक्षक भिंती उभारून तिथे मातीचा भराव

करण्यात आला होता. दरम्यान, गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसात कळबंस्ते बौद्धवाडी

येथील संरक्षक भिंत काेसळली आहे. दरम्यान भिंतच कोसळल्याने रस्त्यासाठी केलेला भराव काही

प्रमाणात खाली आला आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी सभापती शौकत मुकादम, सरपंच

विकास गमरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठेकेदार कंपनीचे अधिकारीही घटनास्थळी आले होते.