शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कातळशिल्प संरक्षितचा प्रस्ताव प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:37 IST

ऐतिहासिक ठेवा असलेली कातळशिल्प पर्यटकांना भुरळ घालीत आहेत. या कातळशिल्पांचे जतन होऊन भावी पिढीला ती पाहता यावीत याकरिता जिल्ह्यातील दहा कातळचित्रे राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, वर्षभर हा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे.

ठळक मुद्देकातळशिल्प संरक्षितचा प्रस्ताव प्रलंबितचदहा कातळशिल्पांचे प्रस्ताव

रत्नागिरी : ऐतिहासिक ठेवा असलेली कातळशिल्प पर्यटकांना भुरळ घालीत आहेत. या कातळशिल्पांचे जतन होऊन भावी पिढीला ती पाहता यावीत याकरिता जिल्ह्यातील दहा कातळचित्रे राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, वर्षभर हा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे.जिल्ह्यातील ही कातळशिल्प पाहण्यासाठी स्वीडन, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युके, फ्रान्स येथून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शिल्पे अतिप्राचीन असल्याने त्यामध्ये मानवी संस्कृतीच्या इतिहासाची माहिती मिळू शकते. कातळावर चिरेखाणींचे खोदकाम, रस्ता करत असताना शिल्पे नष्ट होऊ नयेत यासाठी कातळशिल्पे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावीत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुरातत्व विभागामार्फत कातळशिल्प राज्य संरक्षित करण्यासाठीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.उक्षी, देवीहसोळ (राजापूर), बारसू येथील दोन (राजापूर), कशेळी (राजापूर), चवेदेवूड (रत्नागिरी), राम रोड (रत्नागिरी), उमरे (रत्नागिरी) या कातळशिल्पांचे प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत. तर निवळी गावडेवाडी, उमरे ,कापडगाव, जांभरूण (रत्नागिरी), पोचरी, मेर्वी, देवाचेगोठणे, सोलगाव, सोगमवाडी येथील कातळशिल्पांचे प्रस्ताव पुरातत्व विभागाच्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.

दहा कातळशिल्पांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असताना वर्षभरात प्राथमिक अधिसूचनाही काढण्यात आलेली नाही.

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी