शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

काजूच्या टरफलापासून तेल निर्मितीला प्रोत्साहन

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे.

एजाज पटेल-फुणगूस--काजूच्या टरफलापासून निघणारे तेल हे वाळवीप्रतिबंधक आहे. या तेलाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तरीही काजूच्या टरफलापासून तेल बनविणारी कारखानदारी कोकणात नाही, ही खंत आहे. काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे. काजू प्रक्रिया उद्योगामुळे किमान १० ते १५ जणांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. यासाठी कोकणात सुशिक्षित बेकारांनी पुढे येण्याची गरज आहे. सध्या कोकणात काजूबिया तयार झाल्या असून, या बियांच्या खरेदीसाठी परप्रांतीय लोक वाडीवस्तीवर आईस्क्रिम तसेच टोस्ट - बटर घेऊन फिरु लागल्याचे चित्र दिसत आहे.अल्प मोबदल्यात परप्रांतीय लोक टनवारी काजूबी गोळा करतात आणि त्यातून लाखो रुपयांची माया गोळा करतात. कोकणातील काजूबियांचा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात असल्याचा आरोप केला जात आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी काजूची लागवड करायची, बिया धरल्यानंतर त्याची राखण करायची आणि प्रत्यक्षात फायदा मात्र परप्रांतीयांनी उठवायचा, असा प्रकार सध्या सुरु आहे. याला पायबंद घातला जावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. परप्रांतीय लोक कोकणात भंगार गोळा करण्याच्या उद्देशाने आले आणि येथे आल्यानंतर चोरीचे भंगार गोळा करण्यापासून काजूबीपर्यंत सर्व व्यवसायावर आपली मक्तेदारी गाजवू लागले आहेत. कोकणातील आंबा, फणस, सागवान आणि जंगली वृक्ष खरेदी करण्याचा सपाटा या परप्रांतीयांनी लावला आहे. अल्पावधीतच कोकणचे रुपांतर बिहार, उत्तरप्रदेशमध्ये करण्याचा त्यांचा विचार असल्याचे पाहायला मिळेल.