शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वनखात्याची ५० हजार रोपांची निर्मिती

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

पावसाळी हंगामात १९ हजार ६९४ तोड झालेल्या झाडांच्या बदल्यात लागवड चालू आहे. यासाठी पिंपळी वनविभागाच्या रोपवाटिकेत साग, पिंपळ, शिवण, आवळा, गुलमोहर आदी ५० हजार रोप

चिपळूण : वन संरक्षण आणि संवर्धन करतानाच नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभागाने यावर्षी आपल्या शासकीय रोपवाटिकेत पिंपळी येथे ५० हजार रोपांची निर्मिती केली आहे. झाडे लावा झाडे जगवा असा मंत्र देत गावोगावी लागवडीचा अट्टाहास करणारे वनखाते जुन्या व जंगली झाडे तोडण्यासाठी परवाना देते. मात्र हा परवाना चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. खेडेगावात मोठ्या प्रमाणावर लाकूड व्यवसाय केला जातो. यावेळी खासगी मालकीचे जंगल तोडले जाते. त्यामुळे वनविभाग त्यांच्यावर कारवाई करु शकत नाही. काही वेळा परवानगी घेवून तोड केली जाते. परंतु, झाडे तोडल्यानंतर पुन्हा नवीन झाडे लावावी असा आग्रह वनखात्यातर्फे केला जातो. पण वनखात्याच्या संदेशाकडे अनेकवेळा दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा झाड तोडीसाठी दिलेल्या परवान्याच्या बदली झाडे लावण्यासाठी झाडे हवी असतात. या पावसाळी हंगामात १९ हजार ६९४ तोड झालेल्या झाडांच्या बदल्यात लागवड चालू आहे. यासाठी पिंपळी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत साग, पिंपळ, शिवण, आवळा, गुलमोहर आदी ५० हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती परिक्षेत्र वनअधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)