शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतमोजणी प्रक्रियेची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:25 IST

निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देमतमोजणी प्रक्रियेची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरूमत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार

रत्नागिरी : निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.२३ एप्रिल रोजी रत्नागिरी - सिंधुदुग मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा मतदान संघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच मत मोजणीच्या प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आता या सहाही विधानसभा मतदार संघांतून अधिकारी - कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात येणार आहे.पुढच्या आठवड्यात या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. मत मोजणीपुर्वी दोन प्रशिक्षणे घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाद्वारे प्रत्यक्ष मत मोजणीच्या अनुषंगांने माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या कर्मचारी नियुक्तीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.यावेळीही मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदार संघातील पहिल्या पाच इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन (इव्हीएम) ची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आठ वाजता मत मोजणीला सुरूवात झाल्यानंतर या सहा मतदार संघातील एकूण ३० मशीन्स तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे यावेळी मोजणीचा कालावधी अधिक वाढणार आहे.मत मोजणी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे मतदानानंतर आता मत मोजणी प्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासन कामाला लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग