शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

राजापूर-धाऊलवल्ली रस्त्याची दुर्दशा, पुलाचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सध्या या रस्त्यावर पूल, गटार आणि संरक्षक भिंती उभारण्याचे काम ...

राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सध्या या रस्त्यावर पूल, गटार आणि संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरु आहे. खोदाईमुळे माती तशीच रस्त्याकडेला ठेवण्यात आली आहे. पावसामुळे ती रस्त्यावर आली असून, संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.

दरम्यान, काम सुरु असतानाही रस्ता बंद करण्यात आलेला नाही. तसेच या रस्त्यावर काम सुरु असल्याचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलाचे काम अर्धवट आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात जुन्या रस्त्यावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने अनेकांना वळसा घालून पुढे जावे लागले. काही ठिकाणी जाड खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरत आहेत. या मार्गावरुन जाणाऱ्यांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहे.

संबंधित विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. राजापूर तहसील प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने यात तत्काळ लक्ष घालून रस्ता सुस्थितीत करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.