शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाणे शेताच्या बांधावर देण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : खते तसेच बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून ...

रत्नागिरी : खते तसेच बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत असल्याची माहिती रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या वर्षी ६४ - ६५ हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावेळी ती किमान एक लाख हेक्टरपर्यंत करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी जी पडिक शेतजमीन होती, त्यामध्ये भात लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी भाताची नवीन बियाणी संघामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जी रासायनिक खते, सेंद्रिय खते आहेत, ती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून नियोजन करत आहोत, असे ते म्हणाले.

यावर्षी पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले भात उत्पादन कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केंद्राकडून हमीभाव भात खरेदीची योजना सुरू आहे. यावर्षी साधारणतः २५०० ते २६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला, पुढच्या वर्षी तो वाढावा, यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरवाढ झालेल्या खतांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यातील भाजपकडून केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.