शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परिवहन बंदमुळे होणार जनतेचे हाल

By admin | Updated: April 28, 2015 23:47 IST

सेफ्टी बिल : एस.टी., रिक्षा, टॅक्सी बंद

रत्नागिरी : रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारित रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांनी दि. ३० एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे देशभर परिवहन बंद राहणार आहे.नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्स्पोर्ट वर्क र्स आणि महाराष्ट्र परिवहन कामगार, अधिकारी व स्वयंरोजगारित चालक - मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला आहे. एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्थांची प्रवासी टप्पे वाहतुकीची मोनोपॉली या तरतुदीमुळे संपणार आहे. बसमार्ग राज्य शासन, महानगरपालिका ठरवणार आहे. राज्य शासन, महानगरपालिका बसमार्गाचे टेंडर काढणार आहे. एस. टी., बीएसटीला खासगी मालकांसोबत स्पर्धेत उतरुन बसमार्ग विकत घ्यावे लागणार आहेत. सहा आसनी, बारा आसनी गाड्यांना मुक्त परवाना देणार असल्याने पर्यायाने रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त होईल. वाहतूक परवाना नूतनीकरणाच्या वेळेस वैद्यकीय तपासणी, वाहन चालविण्याच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या कंपनीचे वाहन असेल त्यांच्याकडूनच सुटे भाग खरेदी करावे लागणार आहेत. एक वर्षापासून चार वर्षांच्या कारावासासारख्या गंभीर शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.या अन्यायकारक तरतुदीमुळे त्याचे परिणाम एस. टी., रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर होणार आहेत. शिवाय एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक संस्थांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे. रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होण्याची शक्यता आहे. यासाठी कामगार व अधिकारी, स्वयंरोजगारित एस. टी., बीएसटी रिक्षा, टॅक्सी वाचविण्यासाठी व प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिलाच्या विरोधात चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात चक्का जाम आंदोलन. देशभर परिवहन बंद राहणार.परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारीत रिक्षा, टॅक्सी चालक- मालक सहभागी होणार.नागरिकांचे निष्कारण हाल होणार.