शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हट्टीपणा वाढल्यामुळे पालकांचा आरडाओरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे मुले गेले दीड वर्ष घरी आहेत. अध्यापनाबरोबर खासगी शिकवणी असो वा अन्य ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे मुले गेले दीड वर्ष घरी आहेत. अध्यापनाबरोबर खासगी शिकवणी असो वा अन्य कलेचे वर्गही ऑनलाईन सुरू आहेत. दिवसभरातील बहुतांश वेळ मोबाईल/संगणकासमोरच मुले आहेत. खेळायलाही बाहेर पालक पाठवीत नसल्यामुळे मोबाईलवरच खेळ रंगत आहे. यामुळे मुले एकलकोंडी बनली असून, त्यांच्यामध्ये हट्टीपणा, चिडचिडेपणा वाढला आहे. मुले ऐकत नसल्यामुळे पालकांचा मनस्ताप वाढत असून, आरडाओरडाही होऊ लागला आहे.

सूज्ञ पालक मात्र पाल्यांशी संवाद साधून मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी मार्ग शोधत आहेत. मुलांबरोबर खेळामध्ये रममाण होत असून, त्यांचा कंटाळा दूर करीत आहेत.

पहिली १०५५८

दुसरी १२३०३

तिसरी १२३८४

चाैथी १२६४१

पाचवी ११३१७

सहावी १२१०५

सातवी १२२९३

आठवी २१७८४

नववी २२५७९

दहावी २३३२८.

मुलांच्या समस्या

n ऑनलाईन अभ्यासाला कंटाळली

n एकलकोंडेपणा वाढला

n घरात संवाद झाला कमी

n मोबाईलवरील गेम झाला आवडीचा

n शाळेबाबतची उत्सुकता कमी झाली

पालकांच्या समस्या

n दिवसभरातील जास्त वेळ मोबाईलवरच

n ऐकत नाहीत

n हट्टीपणा वाढला

n लेखनाचा कंटाळा

n सर्वांबरोबर सहभागी होण्यामध्ये अनुत्सुकता

मानसाेपचार तज्ज्ञ म्हणतात...

बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन अध्यापनाचा मार्ग अवलंबावा लागला तरी मुलांना आकलन कितपत होत आहे, हा प्रश्नच आहे. मुलांच्या वर्तनात बदल झाला असून, हट्टी, चिडचिडेपणा वाढला आहे. मुलांना समजून घेत घरात आनंददायी वातावरण ठेवणे गरजेचे आहे.

- डॉ. सचिन सारोळकर, मानसोपचारतज्ज्ञ

जग इंटरनेटमुळे जवळ आले असून, अभासी मित्र वाढले आहेत. तुलनेने आठवी ते दहावीच्या मुलांबाबत समस्या वाढल्या आहेत. वाईट किंवा आकर्षणाकडे मुले झुकत आहेत का याबाबत पालकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. मुलांना बाह्य आकर्षणापासून रोखण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक अहे.

डॉ. समीर जमादार, मानसोपचारतज्ज्ञ