शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

...अन्यथा १५ आॅगस्टला आंदोलन

By admin | Updated: July 19, 2016 00:27 IST

राष्ट्रीय समन्वय समिती : ईपीएस कर्मचाऱ्यांच्या समस्या

रत्नागिरी : ईपीएस १९९५ नुसार कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास दि. १५ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीने दिला आहे.संपूर्ण राष्ट्रामध्ये केंद्र व राज्य कर्मचारी सोडून कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (१९९५) भारत सरकारने सुरू केली. या योजनेंतर्गत महामंडळे, मंडळे, सहकार क्षेत्रातील उद्योग, लघुउद्योग, कॉन्ट्रॅक्टर ज्यामध्ये २०पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, राज्य मार्ग परिवहन महामंडळे, विद्युत मंडळ, वस्त्रोद्योग, मागासवर्गीय विकास महामंडळ, प्रिंट - इलेक्ट्रिक मीडिया, पत्रकारिता, पणन, सहकारी बँका, दुग्ध महासंघ, भू-विकास बँक, खासगी क्लब, हॉटेल्स, जिथे जिथे असंघटित कर्मचाऱ्यांची पीएफ कपात होते, असे सर्व कर्मचारी समाविष्ट आहेत. ईपीएस १९९५अंतर्गत पेन्शनधारकांची आजची संख्या ५२ लाखांपेक्षाही अधिक आहे. कर्मचाऱ्यांचे पीएफ फंडात साडेतीन लाख करोड रूपये जमा असतानाही आजही भारत सरकार पेन्शनधारकांना दोनशे ते दोन हजार रूपये पेन्शन देत आहे. गेल्या काही वर्षात निवृत्त कर्मचारी १९९५ राष्ट्रीय समन्वय समितीने कोशियारी समितीचा अहवाल लागू करून तीन हजार रूपये पेन्शन व महागाई भत्त्यासह एकूण सात हजार पाचशे रूपये पेन्शन मिळावी, म्हणून वेळोवेळी आंदोलन केले होते. प्रकाश जावडेकर यांनी ९० दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समितीने १५ आॅगस्ट रोजी लाल किल्यावरून कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात, यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ईपीएस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. २० जुलै रोजी दुपारी ३ वाजता सर्व ईपीएससी पेन्शनधारक एकत्र येऊन रत्नागिरीतील जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत निवेदन देणार आहेत.भारत सरकारने १९९५मध्ये निवृत्तिवेतन योजना सुरू केली.पीएफ फंडात कर्मचाऱ्यांचे साडेतीन लाख करोड रूपये जमा.आजही भारत सरकार पेन्शनधारकांना देते दोनशे ते दोन हजार रूपये पेन्शन.