शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

पाणीटंचाईला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

खेड : तालुक्यातील खोपी गावाला सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणीटंचाईने उग्र ...

खेड : तालुक्यातील खोपी गावाला सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. खोपी रामजीवाडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने टँकर मागणीचा अर्ज येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे सादर केला आहे.

गावात जनजागृती

चिपळूण : दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती भयावह होऊ लागली आहे. या अनुषंगाने प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. चिपळूण शहरालगतच्या धामणवणे ग्रामपंचायतीने गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.

लॉकडाऊनची भीती

दापोली : गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला होता; मात्र डिसेंबरनंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे वाटत होते; मात्र यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा झालेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटन थांबले आहे. यापुढेही कडक लॉकडाऊनची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

परवान्यासाठी सेतू

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासनाच्या येथील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना परवान्यासाठी इतरत्र न जाता या विभागातच परवाने दिले जाणार आहेत. माफक शुल्क आकारुन अत्यावश्यक परवाने दिले जाणार आहेत.

चाचण्यांसाठी गर्दी

रत्नागिरी : प्रशासनाने दुकाने किंवा आस्थापने सुरू ठेवण्यासाठी यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने लसीकरण करून घेण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कोरोना चाचण्या करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता दुकानचालक तसेच आस्थापनातील कर्मचारी यांची कोरोना चाचणीसाठी गर्दी होऊ लागली आहे.