शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

पेट्रोलसाठी शेतकऱ्यांची प्रशासनाकडून अडवणूक; बविआचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

एकप्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे कुळ्ये यांनी सांगितले. ...

एकप्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे कुळ्ये यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रशासन आणि त्यांना नाचवणारे लोकप्रतिनिधी येथील नागरिकांच्या समस्यांचे कोणतेही सोयरसुतक नसल्यासारखे वागत आहेत. व्यापारी वर्गाशी चर्चा करून लॉकडाऊन लावला जातो, पण येथील सामान्य शेतकऱ्यांशी कधी चर्चा करणार? असा सवाल तानाजी कुळ्ये यांनी केला आहे. शेती हंगामासाठी नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासन अपयशी ठरले आहे.

गेले दोन महिने सर्वसामान्य माणसांबरोबरच येथील शेतकरी, कष्टकरी लॉकडाऊन काळात घरी आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे पैसा नाही, पैसा नाही म्हणून किराणा नाही. अशा परिस्थितीत नैराश्येच्या गर्तेत अडकलेला आहे. अनेक सामान्यकुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. पोलिसांनीही शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे, शेतीसाठी लागणारे बियाणे, पॉवर ट्रिलर, खते, इंधन आदी कृषी विषयक खरेदीसाठी शेतकरी ये-जा करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची जर अशापकारे अडवणूक होत असेल तर त्यांना शेतीसाठी पेट्रोल-डिझेल जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणीही कुळ्ये यांनी केली आहे.