शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोरोना रुग्णांची संख्या घटली, केवळ ४४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात घट झाली असून दिवसभरात केवळ ४४ रुग्ण सापडले आहेत, तर ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात घट झाली असून दिवसभरात केवळ ४४ रुग्ण सापडले आहेत, तर दोघांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. नवीन रुग्ण आढळण्याच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून दिवसभरात ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाचे नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, तसेच रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्याही घटली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्या असून, दिवसभरात केवळ २,४६० लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात मंडणगड तालुक्यात एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही, तर दापोली तालुक्यात ५ रुग्ण, खेडात ३, गुहागरात ६, चिपळूणमध्ये १४, रत्नागिरीत १० आणि संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. बाधित एकूण ७७,७२६ रुग्ण झाले आहेत.

जिल्ह्यात ७४,६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के आहे. रत्नागिरी तालुक्यातील २ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण ३.११ टक्के आहे. जिल्ह्यात ७०३ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.