शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे हे नेहमीच झालंय : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

खेड : निसर्ग चक्रीवादळामुळे काेकणात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मात्र, गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही़ हे ...

खेड : निसर्ग चक्रीवादळामुळे काेकणात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मात्र, गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही़ हे सरकार आत्मविश्वासी नव्हे तर आत्मघातकी सरकार आहे़ काहीही झाले की केंद्राकडे बाेट दाखवायचे हे नेहमीचं झालय, अशी टीका विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली़

ताैक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गुरुवारी खेड दाैऱ्यावर आले हाेते़ यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला़ पत्रकारांशी बाेलताना त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली़ ते म्हणाले की, मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही़ किमान आता तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा दणका कोकणाला बसला आहे. या वादळामुळे कोकणाचं मोठं नुकसान झाले आहे, मात्र, गेल्यावर्षी जाहीर केलेली मदत जनतेपर्यंत पाेहाेचलेली नाही. केवळ काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हेच काम आघाडी सरकारकडून सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले़

तालुक्यातील बोरज-घोसाळकरवाडी नजीक सोमवारी (१७ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळामुळे तुटलेल्या ३३ केव्हीच्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू़ तसेच कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या सदस्याला नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.