शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

पर्यटन विकासासाठी वित्तमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: July 29, 2016 23:18 IST

मुंबईत बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदारांचा निर्णय

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने अद्याप निधी दिला नसल्याने आता या निधीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार पुढच्या आठवड्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तसेच विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी ६७० कोटींचा पर्यटन विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्राधान्यक्रमाने करावयाच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८० कोटींच्या आराखड्याची यादीही शासनाला देण्यात आली आहे. मात्र, या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ही कामे कागदावरच आहेत. या निधीसाठी पुढच्या आठवड्यात रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी घेतला आहे.जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमाच्या ८० कोटींच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील पर्यटकांच्या वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश वायकर यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत मुंबई येथे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, हुस्नबानू खलिफे, तसेच जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आदी उपस्थित होते.