शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

आंबा घाटात पुन्हा दरड काेसळली, वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील कळकदराजवळ शनिवारी दुपारी दरड रस्त्यावर आल्याने सुमारे तीन तास वाहतूक बंद ...

साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील कळकदराजवळ शनिवारी दुपारी दरड रस्त्यावर आल्याने सुमारे तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती. गेले दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. या भागात सातत्याने काेसळणाऱ्या दरडींमुळे ओझरे आणि निनावे गावांवरील धाेक्याची टांगती तलवार कायम आहे.

या मार्गावर २२ जुलैला कोसळलेल्या दरडीमध्ये पाणी मुरल्याने शनिवारी पुन्हा दरड रस्त्यावर आली. त्यानंतर तातडीने साखरपा व आंबा पोलीस नाक्यावर पोलिसांनी वाहने थांबवली हाेती. बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने २ वाजता पडलेली दरड ५ वाजेपर्यंत हटवली. त्यानंतर आंबा नाक्यातून एक तासानंतर वाहने साेडण्यात आली.

कळकदराजवळ शनिवारी पडलेली दरड दरीतील निनावे गावावर जाण्याचा धोका कायम आहे. चार ठिकाणी दरड निनावे व ओझरे गावांवर कोसळली होती. दोन्ही गावांमधील कुटुंबांना वस्ती सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे. मात्र, सव्वादोनशेपेक्षा जास्त कुटुंबे कुठे जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. पाऊस पुन्हा जोर धरू लागल्याने डोंगरावर थांबलेली दरड वस्तीवर येईल, या भीतीने निनावे व ओझरे ग्रामस्थांचा‌ जीव टांगणीला लागला आहे.