शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाई शासनदरबारी

By admin | Updated: April 13, 2017 13:52 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने रक्कम गेली परत

आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. १३ : जनतेकडुन सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सलग दुसऱ्या वषीर्ही सुमारे तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडे वर्ग झाली आहे. गतवर्षी देखील अशाच पध्दतीने रक्कम परत गेली होती.तालुक्यातील समस्त आंबा बागायतदार शेतकर्यांसाठी ११ कोटी ३५ लाख रुपये नुकसान भरपाई पोटी तालुक्याला आले होते. त्यानंतर आणखी पाच कोटी आले अशी एकत्रीत १६ कोटी ३५ लाख रुपये तालुका प्रशासनाकडे जमा झाले होते. त्यानंतर शासनाकडुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवान्ना आपापल्या भरपाईचे धनादेश घेऊन जाण्याबाबत शासकीय पातळीवरुन आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आंबा बागायतदार शेतकरी यांनी आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करुन शासनाकडुनभरपाई स्वीकारली पण त्याचे प्रमाण फारच कमी होते. या कालावधीच केवळ साडेतीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदानाचे वाटप करण्यात आले. तथापी ज्या प्रमाणात हे वाटप व्हायला हवे होते ते झाले नाही. सलग दुसऱ्या वषीर्ही वाटप न झालेली भरपाईची रक्कम पुन्हा शासनाकडे वर्ग झाली आहे. सुमारे तेरा कोटीच्या आसपास रक्कम असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. किचकट प्रक्रिया व कागदपत्रे गोळा करताना येणाऱ्या अडचणी अशी विविध कारणे जनतेच्या उदासीनतेमागील असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील वेळीदेखील काही कोटीची अनुदानाची रक्कम मुदतीत वितरण न झाल्याने शासनाकडे वर्ग झाली होती. यावेळीही तोच अनुभव पुन्हा आला आहे. (प्रतिनिधी)