शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाई शासनदरबारी

By admin | Updated: April 13, 2017 13:52 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने रक्कम गेली परत

आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. १३ : जनतेकडुन सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सलग दुसऱ्या वषीर्ही सुमारे तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडे वर्ग झाली आहे. गतवर्षी देखील अशाच पध्दतीने रक्कम परत गेली होती.तालुक्यातील समस्त आंबा बागायतदार शेतकर्यांसाठी ११ कोटी ३५ लाख रुपये नुकसान भरपाई पोटी तालुक्याला आले होते. त्यानंतर आणखी पाच कोटी आले अशी एकत्रीत १६ कोटी ३५ लाख रुपये तालुका प्रशासनाकडे जमा झाले होते. त्यानंतर शासनाकडुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवान्ना आपापल्या भरपाईचे धनादेश घेऊन जाण्याबाबत शासकीय पातळीवरुन आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आंबा बागायतदार शेतकरी यांनी आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करुन शासनाकडुनभरपाई स्वीकारली पण त्याचे प्रमाण फारच कमी होते. या कालावधीच केवळ साडेतीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदानाचे वाटप करण्यात आले. तथापी ज्या प्रमाणात हे वाटप व्हायला हवे होते ते झाले नाही. सलग दुसऱ्या वषीर्ही वाटप न झालेली भरपाईची रक्कम पुन्हा शासनाकडे वर्ग झाली आहे. सुमारे तेरा कोटीच्या आसपास रक्कम असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. किचकट प्रक्रिया व कागदपत्रे गोळा करताना येणाऱ्या अडचणी अशी विविध कारणे जनतेच्या उदासीनतेमागील असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील वेळीदेखील काही कोटीची अनुदानाची रक्कम मुदतीत वितरण न झाल्याने शासनाकडे वर्ग झाली होती. यावेळीही तोच अनुभव पुन्हा आला आहे. (प्रतिनिधी)