शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

महाराष्ट्रापासून विदर्भ तोडू देणार नाही

By admin | Updated: January 22, 2016 01:13 IST

रामदास कदम : सहजीवन शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव

खेड : महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी २० टक्के सिंचन कोकणात होत असले तरीही कोकणाचाच भकास होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोयनेचे पाणी कोकणातच राहणार, ते मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धारही बोलून दाखवला. दुष्काळग्रस्त विदर्भात आपण लक्ष घातले असून, कोणत्याही परिस्थितीत विदर्भ महाराष्ट्रापासून तोडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी विविध उपक्रमांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते संस्थेच्या आयटी सेंटरचे उद्घाटन, रामदास कदम यांच्याहस्ते संस्थेच्या इनडोअर ट्रेनिंग सेंटरचे आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी आमदार निशिकांत जोशी होते. आमदार निरंजन डावखरे, कराडचे आमदार आनंद पाटील, विजय मेहता, रमा भोसले, सतीश भोसले, मनसेचे वैभव खेडेकर, योगेश कदम आणि रामचंद्र दळवी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. कराड -चिपळूण हा मार्ग रेल्वेने जोडण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याने आणि विशेषत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणातीलच असल्याने हा मार्ग पूर्णत्त्वास जाईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी आमच्या सरकारने ५० टक्के रकमेची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)