शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाराष्ट्रापासून विदर्भ तोडू देणार नाही

By admin | Updated: January 22, 2016 01:13 IST

रामदास कदम : सहजीवन शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव

खेड : महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी २० टक्के सिंचन कोकणात होत असले तरीही कोकणाचाच भकास होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोयनेचे पाणी कोकणातच राहणार, ते मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धारही बोलून दाखवला. दुष्काळग्रस्त विदर्भात आपण लक्ष घातले असून, कोणत्याही परिस्थितीत विदर्भ महाराष्ट्रापासून तोडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी विविध उपक्रमांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते संस्थेच्या आयटी सेंटरचे उद्घाटन, रामदास कदम यांच्याहस्ते संस्थेच्या इनडोअर ट्रेनिंग सेंटरचे आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी आमदार निशिकांत जोशी होते. आमदार निरंजन डावखरे, कराडचे आमदार आनंद पाटील, विजय मेहता, रमा भोसले, सतीश भोसले, मनसेचे वैभव खेडेकर, योगेश कदम आणि रामचंद्र दळवी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. कराड -चिपळूण हा मार्ग रेल्वेने जोडण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याने आणि विशेषत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणातीलच असल्याने हा मार्ग पूर्णत्त्वास जाईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी आमच्या सरकारने ५० टक्के रकमेची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)