शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
3
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
4
“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
5
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
6
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
7
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
8
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
9
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
10
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
11
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
12
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
13
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
14
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
15
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
16
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
17
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
18
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
19
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
20
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...

थेंबा थेंबाचे महत्त्व जाणून घ्या : प्रशांत परांजपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST

दापाेली : टँकरमुक्त जिल्हा हाेण्यासाठी प्रत्येकाने थेंबा थेंबाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळले तरच पाण्याची ...

दापाेली : टँकरमुक्त जिल्हा हाेण्यासाठी प्रत्येकाने थेंबा थेंबाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळले तरच पाण्याची बचत हाेण्यास मदत हाेईल. पाणी साठवणूक करण्यासाठी बंद चिरेखाणीचा वापर केला तर पाण्याची साठवणूकही करता येईल, असे मत जलप्रेमी आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले.

टँकरमुक्त जिल्हा कसा करता येईल आणि प्लास्टिक कचऱ्यापासून जिल्हा कसा मुक्त होऊ शकतो याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या दालनात जलप्रेमी व निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांच्या विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपाध्ये, वरिष्ठ भूवैज्ञानिक माने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा घडवून आणून एक नवा आशावाद दिला. यानुसार एक ते पंधरा एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे आणि पंचवीस मे पर्यंत सर्व घरांच्या छपरांवर पडणारे पाणी जमिनीत जिरविण्याबाबत मोहीम आखण्याबाबत विचारविनिमय झाला. तसेच विहीर व बोअरवेल पुनर्भरण, फेरोसिमेंट साठवण टाकी, बंद चिरे खाणीचा वापर पाणी साठवणुकीकरता कसा करता येतो, तसेच कचऱ्याच्या नियोजनाकरिता संकलन केंद्राची कशी निर्मिती करावी याबाबत चर्चा करण्यात आली.