शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

अखेर कडवई स्थानकात थांबली पॅसेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आंदोलनातून निर्माण झालेल्या स्थानकात पॅसेंजर ट्रेन थांबण्याची गेले अनेक दिवस ग्रामस्थांना प्रतीक्षा होती. ...

आरवली :

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आंदोलनातून निर्माण झालेल्या स्थानकात पॅसेंजर ट्रेन थांबण्याची गेले अनेक दिवस ग्रामस्थांना प्रतीक्षा होती.

मंगळवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता रत्नागिरीहून दिव्याला जाणारी पहिली पॅसेंजर अधिकृतरित्या या स्थानकावर थांबली आणि ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली. मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाडीला हार घालून गाडी दिव्याकडे रवाना झाली. यावेळी गाडीचे मोटरमन तसेच स्टेशन मास्तर यांनाही सन्मानित करण्यात आले.

कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २००८ सालापासून लढा उभारण्यात आला. याची दखल घेत २०१६ साली या स्थानकाला मंजुरी मिळाली. निधीअभावी या स्थानकाचे काम थांबले होते. स्थानकाचे काम पूर्ण झाले. मात्र, कोरोनामुळे गाडी थांबण्यासाठी ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागली. अखेर ७ सप्टेंबरपासून दिवा पॅसेंजरला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिला.

मंगळवारी सकाळी ७.३० वाजता गाडी दाखल हाेताच ग्रामस्थांनी आनंदाेत्सव साजरा केला. यावेळी गाडीला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच गाडीचे लोको पायलट उदय पाटील, सहायक लोको पायलट समीर जाधव, स्टेशन मास्तर शुभम मेस्त्री यांनाही पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनसेचे उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले, रमेश किंजळकर, मोहन कुंभार, सुभाष धामनाक, संदीप इंजले, महेश निवळेकर, नवनाथ उजगावकर, सुरेश तुळसणकर, महेश बामणे, गणेश फडकले, दीपक फडकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.