शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

गुहागर आगारातून ‘किसान रथ’ची सेवा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST

असगोली : आंबा बागायतदारांच्या मदतीला असणाऱ्या किसान रथमार्फत गुहागर आगारात सेवा देण्यात यावी, अशी मागणी गुहागर येथील महाराष्ट्र ...

असगोली : आंबा बागायतदारांच्या मदतीला असणाऱ्या किसान रथमार्फत गुहागर आगारात सेवा देण्यात यावी, अशी मागणी गुहागर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी एस्. टी. आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आंबा बागायतदारांच्या मदतीकरिता परजिल्ह्यात आंबा वाहतूक करण्यासाठी एस. टी. महामंडळाने शेतकरी ते ग्राहक संकल्पना राबवत किसान रथ वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी, एस. टी.च्या माध्यमातून बागायतदारांना आता आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. शेतकरी ते ग्राहक संकल्पना यशस्वी करण्यासाठी एस. टी. महामंडळाने प्रयत्न करावेत. मात्र या योजनेचा गुहागरच्या शेतकरी, बागायतदार यांना फायदा होत नसल्याचे म्हटले आहे.

आगारातून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेलपासून ते बोरीवलीपर्यंत आंबा पेट्या पोहोचवल्या जात आहेत. मात्र, गुहागरमध्ये या सेवेचा फायदा मिळत नाही. गुहागर आगारातूनही ही सेवा सुरू करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.