शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 20, 2015 23:58 IST

आश्रमात पिण्यास पाणी नाही. तसेच नगरपालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे

मालवण : मालवण शहरातील फातिमा आश्रमाच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने येथील अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून या मुलांना पायपीट करून इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे.मालवण तहसील कचेरी रोडवर असलेल्या फातिमा आश्रम येथे अनाथ मुलांना शिक्षण व राहण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी यावर्षी ३५ मुले व सिस्टर तसेच मदतनीस मिळून ४० ते ४५ सदस्य या आश्रमात आहेत. आश्रम परिसरात पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. परंतु उन्हाळ्यात तिचे पाणी कमी झाले असून ते क्षारयुक्त बनले आहे. पाणी पिण्यास अयोग्य बनल्याने पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आश्रमाकडून नगरपालिकेकडे नळपाणी योजनेसाठी पैसे भरण्यात आले आहेत. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला तरीही नळजोडणी पालिकेने केलेली नाही.पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने येथील अनाथ मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. आश्रमात पिण्यास पाणी नाही. तसेच नगरपालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे अशी तक्रार आश्रमाच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख सन्मेश परब यांच्याकडे करण्यात आली. याप्रश्नी तत्काळ लक्ष घालत शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून व शहर विकास आघाडीच्या सहकार्याने या प्रश्नी नगरपरिषदेला जाब विचारून तत्काळ पाणी उपलब्ध केले जाईल असे सन्मेश परब यांनी सांगितले.याबाबत नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता आश्रमाकडून पैसे भरणा झाले आहेत. मात्र, कनेक्शनपासून आश्रमापर्यंत पाईपलाईन टाकण्याबाबत आश्रमाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नळजोडणीस दिरंगाई झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)