शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

उपचारासाठी गावातच विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

२. सध्या गावामध्ये सुरु केलेेल्या विलगीकरण केंद्रात लक्षणे नसलेले किंवा लक्षणे कमी असलेल्यांना ठेवण्यात येत आहे. या ठिकाणी आशा, ...

२. सध्या गावामध्ये सुरु केलेेल्या विलगीकरण केंद्रात लक्षणे नसलेले किंवा लक्षणे कमी असलेल्यांना ठेवण्यात येत आहे. या ठिकाणी आशा, अंगणवाडी सेविका लक्ष ठेवून आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. केंद्रातील दाखल बाधितांचे तापमान, ऑक्सिजनचा स्तर नियमित तपासला जात आहे. वाटद, कोतवडे, चांदोर आणि गणपतीपुळे येथील विलगीकरण केंद्रात ७३ कोरोना रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागही लक्ष ठेवून आहे. आवश्यकता वाटल्यास अशा रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले जाणार आहे.

३. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भोगाव गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. दीड वर्ष उलटून गेले तरीदेखील गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. कशेडी घाटापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात सुमारे ३५० घरे असून, १२०० लोकवस्ती आहे. सरपंच, सदस्य, ग्रामकृती दल यांनी कोरोना काळात आपल्या गावकऱ्यांची घेतलेली काळजी, गावात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर स्प्रे करुन गावात प्रवेश करावा, अशी उपाययोजना करण्यात आली आहे.