शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेने सहाजणी जखमी

By admin | Updated: May 29, 2014 00:43 IST

जखमींमध्ये पाच विद्यार्थिनी, एक गंभीर

रत्नागिरी : शहरातील गोेगटे जोगळेकर महाविद्यालयाजवळ एका 'ुंदाई कारने (क्र. एमएच०८ झेड ३५३२) रस्त्याच्या कडेने चालणार्‍या ५ विद्यार्थिनींसह सहा जणींना धडक दिली. त्यात उर्वी उदय पैठणकर (२०, रा. मालाड, मुंबई, सध्या रा.रत्नागिरी) ही गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. उर्वी ही मुंबईत शिक्षण घेत असून ती आपल्या आईला घेऊन महाविद्यालयात आली होती. त्यानंतर आपल्या अन्य मैत्रिणी व आईसह ती परत निघाली असता महाविद्यालयाजवळील मुलींच्या वसतीगृहाजवळ एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात उर्वी हिच्या उजव्या पायाला व उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यासमवेत गाडीने धडक दिल्याने उत्सवी विलास नार्वेकर (२०, रत्नागिरी), अनुप्रिता पवार, कार्तिकी पिलणकर, उर्वीची आई रेखा व फगरे अशा पाचजणी किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात रत्नागिरीत वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बेदरकारपणे गाड्या चालविणार्‍यांमुळेच अपघात वाढल्याची चर्चा असून याबाबत उपप्रादेशिक परिवहन खात्याने, वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)