शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुधारण्यासाठी ५० कोटी खर्च करणार

By admin | Updated: June 19, 2014 01:12 IST

जिल्हा परिषदेकडून ५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर

रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८८ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे़ त्यासाठी ५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे जिल्हा परिषदेकडून सादर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्ते अजूनही खडकाळ, मातीचे असल्याने पावसाळ्यामध्ये जनतेचे हाल होतात. त्यामुळे अनेक गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एस.टी. वाहतूक बंद होण्याची शक्ता मोठी असते. त्यासाठी ग्रामीण भागातील खेडी प्रमुख रस्त्यांना जोडण्यासाठी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्याची कामे करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ६६ किलोमीटरचे १६ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच त्यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या सात पुलांचाही समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात शेकडो किलोमीटरचे रस्ते जिल्ह्यात करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गावांचे रस्ते सुस्थितीत झाले होते. त्यानंतर मध्यंतरी पहिल्या टप्प्याचे काम बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा या योजनेतून रस्त्यांची कामे करण्यास सुरु होणार आहे. त्यासाठी ८८ किलोमीटर रस्त्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)