शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाची तळवडेत अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा ...

पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ राववाडी येथून करण्यात आला.

यावेळी ग्राम कृती दलाचे अध्यक्ष संदीप बारसकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर, सुरेश गुडेकर, आरोग्य सेवक, तलाठी विकास भंडारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. हे अभियान १ ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी गावात या अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घराघरात जाऊन कोरोनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृती दलाचे सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी आदींचे पथक घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. यामध्ये तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, मास्क, सॅनिटायझर व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.