शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

जम्मू येथे अडकलेल्यांची त्वरित माहिती द्या

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

मदतकार्याचा भाग : जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

रत्नागिरी : जम्मू - काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत जिल्ह्यातील पर्यटक अथवा इतर कामासाठी गेलेले आपले नातेवाईक, मित्रमंडळी अडकले असल्यास त्यांची माहिती प्रशासनाला त्वरित द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.उत्तराखंड येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीवेळी मंत्रालयातर्फे मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आला होता. त्यावेळी जिल्ह्यातून उत्तराखंडला गेलेल्या अनेक व्यक्तींपर्यंत मदत पोहोचणे शक्य झाले होते. सध्या जम्मू - काश्मीरमध्ये पूरस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. याहीवेळी राज्याचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणी व्यक्ती या ठिकाणी गेलेली असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची माहिती दिल्यास त्यांना मदत करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधितांनी जम्मू - काश्मीरमध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव, वय, लिंग, पत्ता, शेवटच्या वेळी संबंधित व्यक्तीसोबत संपर्क झालेले ठिकाण आणि दिनांक, सद्यपरिस्थिती, व्यक्तिचा संपर्क क्रमांक, व्यक्तिची माहिती देणाऱ्या नातेवाईकाचे नाव व मोबाईल क्रमांक याबाबींची माहिती संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, स्थानिक पोलीस अथवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी केले आहे.नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. त्यामुळे अशी माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी ०२३५२ - २२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १०७७ या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्तीत जी माहिती कळेल त्यांनी त्वरित संबंधित विभागाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)