शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार वीजखांब बदलणार कसे ?

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत

रत्नागिरी : दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत दहा हजार पोल बसविणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेला दिले आहे़ मात्र, हे आश्वासन पूर्ण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या दालनात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी जोरदार चर्चा झाली़ या चर्चेच्या वेळी पदाधिकारी व सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ हरीष जगताप, माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सदस्य दत्ता कदम, अजित नारकर, स्वरुपा साळवी, नेत्रा ठाकूर, लांजा, राजापूर, संगमेश्वरचे पंचायत समित्यांचे सभापती, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पंपासाठी देण्यात येणाऱ्या कृषी कनेक्शनबाबत चर्चा झाली़ यावेळी ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़ यावेळी महावितरण कंपनीकडून रखडलेल्या कामांबाबत जोरदार चर्चा झाली़ यावेळी पदाधिकारी व सदस्यांनी पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन न देण्यात आल्याने त्या सुरु करता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली़ तसेच जिल्ह्यातील ७१ प्राथमिक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे, त्याबद्दल सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली़ हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिले़ (शहर वार्ताहर)